मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे ८० हजार शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम वर्गखोल्या सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.
©2026. All Rights Reserved by Thoughtpad Infotech